K

आयुष्य

जोपर्यंत जिवंत आहात
तोपर्यंत तुम्हाला हवं तस आयुष्य जगुन घ्या ,
लोक काय बोलतील याच्या कड़े आत्त्त्ता लक्ष नका देऊ
कारण आता कितीही नाव ठेवले तरी ,
" मेल्यावर तर लोक कौतुकाचा वर्षाव करतीलच की "
©Kusum P